Nashik Grape Loss | अवकाळी पावसाने पुन्हा घात केला..नाशिकमध्ये 3400 हेक्टरवरील द्राक्षांचं नुकसान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यातील 3 हजार 400 हेकटरहुन अधिक शेतीच नुकसान झालं आहे. कृषी क्षेत्राला हजरो कोटींचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे, यात सर्वाधिक नुकसान नाशिकच्या द्राक्ष बागांच झालं असून निर्यातक्षमD द्राक्षांची परदेश वारी सलग दुसऱ्या वर्षी हुकली आहे.