Jalgaon Crop Loss : जळगावात गेल्या दोन दिवसांत वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे नुकसान
abp majha web team
Updated at:
07 Mar 2023 07:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे नुकसान झालंय. भुसावळ यावल,भडगाव,मुक्ताई नगर भागात गहू,हरभरा, केळी, ज्वारी आणि मक्याच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. या नुकसानाचा लवकरात लवकर पंचनामा करावा अशी मागणी सध्या शेतकऱ्यांकडून करण्यात येतेय..