Jalgaon Crop Loss : जळगावात गेल्या दोन दिवसांत वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे नुकसान

Continues below advertisement

जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे नुकसान झालंय. भुसावळ यावल,भडगाव,मुक्ताई नगर भागात गहू,हरभरा, केळी, ज्वारी आणि मक्याच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. या नुकसानाचा लवकरात लवकर पंचनामा करावा अशी मागणी सध्या शेतकऱ्यांकडून करण्यात येतेय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola