Jaipur मध्ये गहलोत सरकारविरोधात भाजपचं आंदोलन,लम्पीमुळे गायींचा मृत्यू राजस्थानात राजकारण :ABP Majha

 गायींमधील लम्पी रोगामुळे राजस्थानात राजकीय वातावरणही तापू लागलंय.. जयपूरमध्ये गहलोत सरकारविरोधात भाजपनं आंदोलन केलं. लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी विधानसभेकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola