Vinayak Raut : महाराष्ट्र शासन आणि राज्यपालांमधल्या वादावर संसदेत आवाज उठवणार : New Delhi
Continues below advertisement
महाराष्ट्र शासन आणि राज्यपालांमधला वाद आता संसदेतही धडकलाय...कारण दिल्लीतल्या सर्वपक्षीय बैठकीत या मुद्दयावरुन जोरदार खडाजंगी झाली.. याच मुद्द्यावरुन शिवसेना आगामी अधिवेशनातही आवाज उठवणार असल्याची माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिलीय.. राज्यपाल हे महाराष्ट्राची सर्वात मोठी समस्या बनले आहेत असंही विनायक राऊत म्हणालेत..
Continues below advertisement