Uttarakhand: बर्फ हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु ABP Majha
देशातील अनेक भागात थंडी वाढत आहे. जम्मू-काश्मीरपासून राजस्थानमध्ये ठंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. तर नैनितालला खराब हवामानाचा फटका, तीन दिवसांपासून बर्फवृष्टी. बर्फ हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु.