Delhi : राज्यसभा प्रकरणावरुन Rahul Gandhi आणि Sanjay Raut यांचा Modi सरकारवर घणाघात : ABP Majha

Continues below advertisement

राज्यसभेत काल झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर आणि मार्शल प्रकरणानंतर आज विरोधीपक्ष चांगलेच आक्रमक झालेले दिसले. कालच्या गोंधळाचा निषेध करत आज विरोधीपक्षांनी संसद भवनापासून विजय चौकापर्यंत पायी मोर्चा काढला. १५ विरोधीपक्षांचे नेते या मोर्चात सहभागी झालेले होते. या मोर्चानंतर विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली.. काल राज्यसभेतल्या गोंधळादरम्यान काही मार्शल्सनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना मारहाण केल्याचा विरोधकांचा आरोप आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram