Farmer Protest :शेतकर्‍यांवर अन्याय करणारा निर्णय मागे घ्यावा लागेल, सदाभाऊ खोत सरकार विरूद्ध आक्रमक

Continues below advertisement

शेतकर्‍यांवर अन्याय करणारा निर्णय मागे न घेतल्यास तीव्र करण्याचा इशारा शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. पहिल्यांदाच सदाभाऊ खोत केंद्र सरकार विरूद्ध आक्रमक होताना दिसले. FRP च्या मुद्द्यावर भाष्य करताना खोत यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram