Rajasthan Crisis | काँग्रेसमधील युवा नेते नाराज का? ज्येष्ठ पत्रकार राशीद किडवई याचंं विश्लेषण

राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचं निशाण फडकावल्याने राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज जयपूरमध्ये काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीला 106 आमदार उपस्थित होते. त्यामुळे गहलोत सरकारला तूर्तास दिलासा मिळाला आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola