New Delhi : कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीला राहुल गांधींचं समर्थन, आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद
Continues below advertisement
संसदेच्या अधिवेशनाच्या दरम्यान दिल्लीच्या जंतरमंतर या ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. त्या ठिकाणी काँग्रेस नेते राहुल गांधींनी भेट दिली.
Continues below advertisement