Rahul Gandhi Bharat Jodo Yatra Kashmir : कश्मीर खोऱ्यात राहुल गांधींच्या सुरक्षेत गंभीर त्रुटी
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा काश्मीर खोऱ्यात दाखल झालीये... यावेळी कडाक्याच्या थंडीतही यात्रेच्या स्वागतासाठी हजारो नागरिकांची गर्दी उसळली होती... मात्र यावेळी राहुल गांधींच्या सुरक्षेत गंभीर त्रुटी झाल्याचं समोर आलंय.. भारत जोडोच्या बंदोबस्तात स्थानिक पोलीस कुठेचं दिसून आले नाहीत... त्यामुळे ऐनवेळी जम्मू-कश्मीरचे पोलीस कुठे गायब झाले? असा सवाल उपस्थित झालाय... सुरक्षेच्या कारणावरून राहुल गांधींनीही नाराजी व्यक्त केलीये..