Lakhimpur Kheri Violence : Ajay Mishra यांना पदावरुन हटवा, Priyanka Gandhi यांची मागणी : ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Oct 2021 06:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलखीमपूर खेरी प्रकरणावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. अजय मिश्रा यांना चौकशीच्या दृष्टीने केंद्रीय राज्यमंत्रिपदावरून काढून टाकण्याची मागणी Priyanka Gandhi यांनी केली आहे.