President Speech | तिरंग्याचा अपमान दुर्दैवी, कृषी कायद्यांबाबत संभ्रम दूर करणार : राष्ट्रपती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
President Speech | तिरंग्याचा अपमान दुर्दैवी असल्याचं सांगत प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निषेध केला. तसंच कृषी कायद्यांबाबत संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न सरकार करेल, असंही त्यांनी सांगितलं.