Prakash Ambedkar | राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वक्तव्य म्हणजे सत्ता गेल्याचं दु:ख : प्रकाश आंबेडकर | ABP Majha

एल्गार तपासाप्रकरणी केंद्राला सहकार्य न केल्यास राष्ट्रपती राजवट लागू शकते या भाजपच्या विधानाचा भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधलाय...केंद्रानं लेखी कळवसं नाही त्यामुळे सहकार्याचा प्रश्नच कुठे येतो... वारंवार राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विधानं म्हणजे सत्ता गेल्याचं दुख दिसतंय असाही टोला आंबेडकरांनी भाजला मारलाय.. शिवाय राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं धाडस करेल का असा सवालही आंबेडकरांनी विचारलाय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola