Nainital Uttarakhand : गेल्या ३ दिवसांपासून बर्फवृष्टी, रस्ते ठप्प, जनजीवन विस्खळीत

Continues below advertisement

गेल्या ३ दिवसांपासून बर्फवृष्टी पाहायला मिळतिये त्यामुळे रस्ते ठप्प झालेत, जनजीवन विस्खळीत झालाय. पर्यटक आनंद घेत असले तरीही नैनितालला थंडीचा फटका बसला आहे असं म्हणायला हरकत नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram