Lockdown 2 | लॉकडाऊन वाढला; रेल्वेची प्रवासी वाहतूक 3 मेपर्यंत बंद

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून प्रवासी रेल्वे सेवा 3 मेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी मालगाड्या चालू राहणार असल्याचं रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. मुंबईतील लोकल ट्रेनची वाहतूकही त्यामुळे बंदच राहणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola