Kolhapur : Marriage Age वाढवण्यावर कोल्हापूरच्या मुली आनंदी! ग्रामीण भागात निर्णयाचा फायदा होणार!

Continues below advertisement

मुलींच्या लग्नाचं वय 18 वर्षे वरून 21 वर्षे करण्याच्या निर्णयाचं कोल्हापुरातील तरुणींनी स्वागत केलंय...आजच्या घडीला देखील ग्रामीण भागात मुलीचे वय 18 वर्षे झाले की तिच्या लग्नाची तयारी केली जाते... त्यामुळे इच्छा असून देखील करिअर करताना अडथळे येत असतात...शिवाय मुलींची शारीरिक आणि मानसिक तयारी देखील झालेली नसते...त्यामुळे या निर्णयाचे कोल्हापुरातील तरुणींनी स्वागत केलंय... त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram