Kargil Village Story : कारगिलच्या युद्धाचे चटके सहन केलेल्या गावाची गोष्ट
Continues below advertisement
भारत पाकिस्तान सीमेवरचं शेवटचं गाव अशी ओळख असलेलं हुंदरमान. कारगिलच्या युद्धाचा प्रत्यक्ष अनुभव घेणारं हे गाव ४०० वर्ष जुनं आहे. या गावाचं रुपांतर आता संग्रहालयात झालंय. त्यामुळे कारगिलच्या पर्यटनालाही चालना मिळाली आहे. पाहूयात युद्धाचे चटके सहन केलेल्या गावाची ही गोष्ट.
Continues below advertisement
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Top Marathi News Kargil Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS