Airport साठी आवश्यक असलेली जागा द्या, ज्योतिरादित्य शिंदेंचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

Continues below advertisement

महाराष्ट्रातल्या विविध विमानतळांच्या कामांबाबत नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय. अकोला, गोंदिया आणि कोल्हापूर विमानतळासाठी आवश्यक जमीन त्वरित द्यावी. औरंगाबाद विमानतळासाठी आवश्यक असलेली 182 एकर जमीन द्यावी. अमरावती, रत्नागिरी विमानतळाचा विकास करावा. सोलापूर विमानतळाच्या आड येणारी चिमणी पाडावी यासह अन्य काही गोष्टींचाही पत्रात उल्लेख करण्यात आलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram