India vs Sri Lanka: बंगळुरु कसोटीत भारत 238 धावांनी विजयी ABP Majha

बंगळुुरु कसोटीवर दुसऱ्याच दिवशी भारतानं आपली पकड़ आणखी मजबूत केलीय...जसप्रीत बुमराच्या भेदक माऱ्यामुळं श्रीलंकेचा पहिला डाव १०९ धावात संपुष्टात आला.. दुसऱ्या डावातही श्रेयस अय्यर आणि रिषभ पंतच्या खेळीच्या जोरावर भारतानं ९ बाद ३०३ धावा केल्या...३०३ धावांवरच भारतानं दुसरा डाव घोषित केला..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola