India : २०२१ मध्ये तब्बल १ लाख ६३ हजार ३७० भारतीयांनी सोडलं भारताचं नागरिकत्व

Continues below advertisement

भारत सोडून इतर देशात स्थलांतरित होणाऱ्या भारतीय नागरिकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चाललीये... मागील वर्षी म्हणजे २०२१ मध्ये तब्बल १ लाख ६३ हजार ३७० भारतीयांनी भारताचं नागरिकत्व सोडलंय... परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संसदेत ही माहिती दिली... तर २०११ पासून आतापर्यंत तब्बल १६ लाख ६३ हजार ४४० नागरिकांनी भारत सोडून १३५ देशात स्थलांतर केलंय..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram