Priyanka Gandhi EXCLUSIVE UP Election:गरिबांना चिरडणारं सत्ताकारण महिलाच बदलू शकतात :प्रिंयका गांधी

Continues below advertisement

उत्तर प्रदेश विधानसभेसाठी,लडकी हूँ लड सकती हूँचा नारा देत, काँग्रेसनं ४० टक्के तिकीटं महिलांना देणार असल्याचं जाहीर केलंय. लखनौमध्ये पत्रकार परिषद घेत प्रियंका गांधी यांनी ही मोठी घोषणा केली आहे.. सध्या उत्तर प्रदेशात गरिबांना चिरडलं जातंय, आणि हे चित्र फक्त महिलाच बदलू शकतात असं मत व्यक्त करत प्रियंका गांधी यांनी लखमीपूर घटनेचा उल्लेख न करता टोला हाणाला...पत्रकार परिषदेनंतर प्रिंयका गांधींशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला पाहुयात

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram