Farm Laws Repeal : पंतप्रधान मोदी आणि भाजपने देशवासीयांची आणि मानवतेची माफी मागावी: Balasaheb Thorat
abp majha web team
Updated at:
19 Nov 2021 01:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्राच्या कायद्यात व्यापाऱ्याला संरक्षण पण शेतकरी अडचणीत होता. केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक लढ्याला यश मिळालं असल्याची प्रतिक्रिया कॉग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.