Bacchu Kadu Reaction: खरंतर खूप आधीच हा निर्णय घ्यायला पाहिजे होता, यात खूप शेतकऱ्यांना बलिदान द्यावं लागलंय! ABP Majha
abp majha web team
Updated at:
19 Nov 2021 11:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधानांनी आधीच निर्णय घेतला असता तर अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला नसता, हा निर्णय आधीच घ्यायला पाहिजे होता. असं मत त बच्चू कडू यांनी व्यक्त केलंय