Arvind Kejriwal Jehangirpur : दिल्लीत शांतता राखण्याची जबाबदारी केंद्राची : अरविंद केजरीवाल

Continues below advertisement

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शांततेचं आवाहन केलं, शिवाय दिल्लीत शांतता राखण्याचं काम केंद्र सरकारचं असल्याचं केजरीवाल म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram