Rajesh Tope EXCLUSIVE | कोरोना काळात केंद्राने राज्याशी दुजाभाव केला नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे

या मुलाखतीत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, महाराष्ट्रात काल 65 टक्के लसीकरण झाले. केवळ 9 किरकोळ केसेस आढळून आल्या, ज्यांना थोडा त्रास झाला, असं ते म्हणाले. ते म्हणाले. की, महाराष्ट्रात सर्वांना लसीकरणाची गरज नाही. 30 वर्षापेक्षा कमी वयं असलेले आणि ज्यांना आजार नाही त्यांचे लसीकरण करू नये, असंही टोपे म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola