Bhiwandi Traffic | मुंबई-नाशिक महामार्गावर अडीच तासांपासून वाहतूक कोंडी, 2-3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Continues below advertisement

सतत होत असलेल्या पावसामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर  अनेक खड्डे पडले आहेत  त्यामुळे वाहनांची गती मंदावत आहे, तसेच  वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून  अनेक वाहनचालक  आपले वाहन  विरुद्ध दिशेने  घेऊन जात असल्याने  मुंबई-नाशिक महामार्गावर तळवली नाक्यापासून दोन ते तीन किलोमीटर पर्यंत प्रचंड वाहतूक  कोंडी झाली आहे .

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram