Raigad | चाकरमानी आणि रेशनकार्ड नसलेल्या गावकऱ्यांसाठी धान्यवाटप, पालकमंत्री आदिती तटकरेंकडून आढावा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्र शासनाकडून चाकरमनी व ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही अशा जनतेसाठी जे अन्नधान्याचे वाटप सुरू आहे त्याचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे या महाड येथे आल्या होत्या. प्रांत कार्यालयामध्ये तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. गरजूंसाठी ओ एस एस अंतर्गत अन्न धान्य वाटप करण्यात आले. दक्षिण रायगड मध्ये बाहेरून येणाऱ्याची संख्या जास्त असल्याने त्यामुळे त्यांच्यावर कुठे ना कुठून नियंत्रण ठेवण्याचा ताण आहे.