Majha Vishesh | उघडे बार, बंद देवाचे द्वार, भगत चिडले, ठाकरेही नडले! माझा विशेष | मंदिरं आणि राजकारण
राज्यातील बंद मंदिरावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही प्रश्न विचारले आहेत. सोबतच मुख्यमंत्र्यांना हिंदुत्त्वाची आठवणही करुन दिली. "बार-रेस्टॉरंट सुरु झाले, देवच कुलुप बंद का? तुम्हाला हिंदुत्त्वाचा विसर पडला का? मंदिरं सुरु करु नये असे दैवी संकेत मिळतात का?" असे सवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केले आहेत.
Tags :
Kolhapur Temple Saibaba Temple Tuljabhawani Temple Temples Maharashtra Lockdown Cm Thackeray Shirdi Saibaba Shirdi Lockdown Uddhav Thackeray Temple Reopen