electricity bill : ऊर्जा खात्याच्या कोलांटी उडी सुरूच,डबघाईला महावितरण,कर्जाचा डोंगर : ABP Majha
abp majha web team
Updated at:
03 Jan 2022 07:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलॉकडाऊन काळात विजेचा वापर वाढल्यानं राज्यातील जनतेला विज बिलं अधिक आल्याचा दावा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला होता... आणि आता तेच ऊर्जा खातं म्हणतंय लॉकडाऊन काळात विजेचा वापर कमी झाला... आणि त्यामुळे तोटा झालाय... आणि यासाठीच महावितरणला कर्ज काढावं लागलंय... आणि या कर्जाचा आकडा आहे तब्बल 11 हजार चारशे कोटींचा... विशेष म्हणजे राज्य सरकारनं या कर्जाला हमी देखील दिलीय.... मग नेमकं खरं काय विजेचा वापर अधिक वाढला होता की कमी झाला होता... असा सवाल आता उपस्थित होतोय...