राज्यपालांचा मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वावरून सवाल, संजय राऊत, छगन भुजबळ, संदीप देशपांडेची प्रतिक्रिया
राज्यातील बंद मंदिरावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही प्रश्न विचारले आहेत. सोबतच मुख्यमंत्र्यांना हिंदुत्त्वाची आठवणही करुन दिली. "बार-रेस्टॉरंट सुरु झाले, देवच कुलुप बंद का? तुम्हाला हिंदुत्त्वाचा विसर पडला का? मंदिरं सुरु करु नये असे दैवी संकेत मिळतात का?" असे सवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केले आहेत.
Tags :
Temples Maharashtra Lockdown Cm Thackeray Shirdi Saibaba Shirdi Lockdown Uddhav Thackeray Temple Reopen