Sharjeel Usmani | हिंदूंवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शरजीलवर सरकारने कारवाई न केल्याने भाजप आक्रमक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Feb 2021 01:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत तरुण कार्यकर्ता शरजील उस्मानीनं हिंदू समाजाबाबत केलेल्या वक्तव्यामुळं वाद निर्माण झालाय. आजचा हिंदू समाज सडलेला आहे असं वक्तव्य शरजील उस्मानीनं केलंय. १४ वर्षांच्या एका मुस्लिम मुलाची धावत्या लोकलमध्ये हत्या करण्यात आली, तेव्हा कुणीच पुढे का आलं नाही असा सवाल शेरजील उस्मानीनं विचारलाय.