Bharat Bandh | नागपूरच्या संत्रा मार्केटमध्ये व्यवहार सुरु; विक्री आणि ग्राहक कमी
Continues below advertisement
नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने आज, म्हणजेच 8 डिसेंबरला 'भारत बंद' पुकारण्यात आला आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. अशा परिस्थितीत 8 डिसेंबरला 'भारत बंद' कसा होईल, हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. दरम्यान या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Orange Market Essential Commodities Act Rajat Vasishth Central Govt. MOdi Govt. Nagpur BJP Agriculture Bill Farmers Protest Reason Bharat Bandh News Bharat Bandh 2020 Bharat Band Protest On Agriculture Bill India Bandh Farmer Bill India Farmer Narendra Modi Bharat Bandh Farmer Agitation Farmers Protest