Zero hour Marathwada : मराठवाडा नामांतर लढ्याच्या स्मारकाच्या कामाला कादरींच्या दाव्यामुळे ब्रेक
Continues below advertisement
Zero hour Marathwada : मराठवाडा नामांतर लढ्याच्या स्मारकाच्या कामाला कादरींच्या दाव्यामुळे ब्रेक
त्या जागेबाबत वाद असेल तर वक्फ बोर्डाला बोलुन तो विषय मार्गी लावू . मी स्वतः त्याबाबत पाठपुरावा करेल- रामदास आठवले संभाजीनगर मध्ये ज्या ठिकाणी नामांतर लढ्यातील शहीदांचे स्मारक सुरु आहे तिथं जर वक्फ बोर्डाने दावा केला असेल तर त्याबाबत त्तांत्रिक अडचण दूर करण्याबाबत निर्णय घ्यायला पाहिजे या संदर्भामध्ये मी स्वतः पाठपुरावा करीन अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे
हे ही वाचा..
मराठवाड्यातील स्मारकाच्या जागेवर वक्फ बोर्डाने दावा केला असेल तर त्याबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर केल्या जातील, त्याबाबतचा पाठपुरावा केला जाईल, रामदास आठवलेंचं आश्वासन.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement