कोरोना रुग्णांना जय बजरंग बाल मित्र मंडळाकडून हजारो शहाळी, माझा विघ्नहर्ता पुरस्काराने सन्मान | ठाणे

एबीपी माझाने गणेशोत्सवाचे उत्सवी स्वरुप न ठेवता या कोरोना काळात उत्तम सामाजिक कार्य करणाऱ्या दहा मंडळांना माझा विघ्नहर्ता पुरस्कार देऊन आज सन्मानित केलं. या दहा मंडळामध्ये कोल्हापूरच्या एकजूट गणेश मंडळ, औरंगाबादच्या संस्थान गणपती, पुण्याच्या भाऊरंगारी गणेशोत्सव मंडळ, नागपूरच्या संती गणेशोत्सव मंडळ, ठाण्याच्या जय हनुमान बाल मित्र मंडळ, नाशिकच्या रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ, सोलापूरच्या सुवर्णयोग मित्र मंडळ, मुंबईच्या पार्लेस्वर गणेशोत्सव मंडळ, मुंबईच्या चिंचपोकळी गणेशोत्सव मंडळ, लालबागचा राजाचा समावेश आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola