SSC Board Results 2022 : Aurangabad विभागामुळे दहावी, बारावीचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता

औरंगाबाद विभागामुळे दहावी, बारावीचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे. 5 एप्रिलला राज्य महामंडळाच्या अध्यक्षांनी 10 वी 12 वीचे पेपर तपासणीबाबत आढावा घेतला. मात्र औरंगाबाद विभाग वगळता सर्वंच मंडळाचे 90 टक्के पेपर तपासून झाल्याचं पुढं आलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola