Aurangabad : सरकारच्या शासन आदेशावर संभाजीनगरचा उल्लेख, नामांतरावरून राजकारण पु्न्हा तापलं

Continues below advertisement

औरंगाबाद की संभाजीनगर यावरून गेल्या तीस वर्षांपासून औरंगाबादचं राजकारण केंद्रित आहे. औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करणार असं आश्वासन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले आणि गेल्या दोन वर्षांत या बाबत अनेक हालचाली सुरू झाल्याचेही दिसून आले आहे. दुसरीकडे सरकारी पातळीवर अद्याप याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. मात्र, आता राज्य सरकारच्या एका महत्त्वाच्या जीआर म्हणजेच शासन आदेशावर संभाजीनगरचा उल्लेख केला गेला आहे. त्यामुळे राज्यात राजकारण मात्र तापलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram