Auranagabad : आधीच कोरोनाचा 'ताप' त्यात डेंग्यूची 'साथ',अनेक महापालिका क्षेत्रांमध्ये Dengue चा धोका

Continues below advertisement

औरंगाबाद : एकीकडे गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असल्यानं थोडासा दिलासा मिळत आहे. मात्र दुसरीकडे राज्यात चिकनगुनिया आणि डेंग्यू आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. यात एक दिलासादायक बाब म्हणजे मृतांचे प्रमाण मात्र तुलनेने कमी आहे. डेंगू आणि चिकनगुनियाचा महाराष्ट्रात कसा प्रादुर्भाव वाढला यावर एक नजर टाकुयात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram