Aurangabad : जायकवाडी धरण भरलं, आजपासून पाण्याचा विसर्ग सरु

अतिवृष्टीमुळे जायकवाडी धरण सध्या 95 टक्के भरले असून खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून आजपासून पाण्याचा 10 हजार क्यूकेस इतका विसर्ग करण्यात येणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola