Jan Ashirwad Yatra : गर्दी केल्याप्रकरणी 50 जणांवर गुन्हे, मात्र केंद्रीय मंत्र्यांवर गुन्हा नाही

Continues below advertisement

नवनिर्वाचीत मंत्री भागवत कराड आणि रावसाहेब दानवे यांनी मराठवाड्यात काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेप्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 50 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोरोनाच्या काळात गर्दी जमवणे, विना परवाना डीजे लावणे अशा स्वरुपाचे गुन्हे पक्षाच्या 50 पदाधिकाऱ्यांवर दाखल करण्यात आले.. मात्र मंत्री भागवत कराड आणि रावसाहेब दानवे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले नाही.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram