Aurangabad : इतिहासात पहिल्यांदाच जायकवाडी धरणाचे संपूर्ण 27 दरवाजे उघडले

Continues below advertisement

नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे यंदा जायकवाडी धरण तुडुंब भरुन वाहतंय... आणि आतापर्यंत इतिहासात पहिल्यांदाच जायकवाडी धरणाचे संपूर्ण 27 दरवाजे उघडण्यात आलेत. सध्या जायकवाडीतून दीड लाख क्यूसेकनं विसर्ग सुरु आहे... तर दुसरीकडे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय.. आणि दवंडी देखील पिटल्या जातात... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram