Cyclone Nisarga | पालघरमध्ये काही बोटी समुद्रातच अडकून, 156 खलाशांना माघारी आणण्यासाठी प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिसर्ग चक्रीवादळाचा धोका पाहता एनडीआरएफ आणि राज्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली आहे. मुंबई, वसई, अलिबाग, श्रीवर्धन, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा सर्व किनारपट्ट्यांवर एनडीआरएफच्या एकूण दहा टीम तैनात करण्यात आल्या आहेत. किनारपट्टी लगतच्या स्थानिक नागरिक आणि मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.