मुदत संपलेल्या 14,234 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणार, निवडणुका घेणं शक्य नसल्याने राज्य सरकारचा आदेश
कोरोनाच्या या संकटकाळात निवडणुका घेणं शक्य होणार नाहीए, त्यामुळे मुदत संपलेल्या तब्बल 14 हजार 234ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले जाणार आहेत. राज्य सरकारने असे आदेश दिलेले आहेत. या ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबरपर्यंत संपणार आहे. या भागांमध्ये प्रशासक नेमण्याचेही आदेश देण्यात आलेले आहेत.