Mahapalikecha Mahasangram Amravati : अमरावतीमधील नेमक्या समस्या काय? नगरसेवकाकडून नेमक्या काय अपेक्षा?

Continues below advertisement

Mahapalikecha Mahasangram  Amravati : अमरावतीमधील नेमक्या समस्या काय? नगरसेवकाकडून नेमक्या काय अपेक्षा?

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

आहे पण आज अनेक ठिकाणी अमरावती शहरामध्ये अनेक कॉलनीमध्ये स्वच्छता गाडी जात नाही आम्ही केलेला सर्वे आहे. दोन तीन दिवस जात नाही तो तुमच्याकडे जे गाडे आहे मॅनपावर आहे ते तुम्ही त्याचा वापर करावा यासोबतच आपण पाहतो की रस्ते वगैर हे काम पण महानगरपालिकाच आहे आणि बस सारख्या गोष्टीला म्हणजे जे ड्रायवर आहे त्यांना खूप जास्त कसरत करावी लागते गाडी वगैरे पलटवतो आपण शौचालयची स्थिती पाहिली तर आपल्याला पहाण्याचोगी नाहीच आहे तर ह्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे महानगरपालिकेने स्वच्छता असेल मग अतिक्रमण हटवणे असेल. ट्रॉफिक सारखी समस्या असेल आणि नागरिकांचे मूलभूत प्रश्न असेल रोड का जो कंस्ट्रक्शन हुआ है वो जैसे कॅम्प रोड है पोटे ऑफिस के सामने जो बीजेपी का पोर्ट ऑफिस है वहां का रोड इतना बेकार हो गया कि मेरा खुद का एक्सीडेंट होते हुए बचा है और जबकि वो सबसे ज्यादा टैक्स पे करने वाला एरिया है कैंप रोड ये मेरी समस्या है और इसका निरोग हो जाना चाहिए नहीं तो एक बिकार हादसा होगा एक्सीडेंट होगा और नुकसान पब्लिक को झेलना पड़ेगा मुख्यतः तर आता जर सांगितलं तर तीन लाख ते 10 लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरामध्ये अमरावती शहराचा स्वच्छतेमध्ये पहिला नंबर आलेला आहे. पण हे पाहत असता की अमरावती शहरे, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा या पाच जिल्ह्याच एक मुख्य केंद्र आहे. या पाच जिल्ह्याच नेतृत्व करणार शहर आहे. या शहराकडे आणखीन कल वाढलेला आहे, या शहरामध्ये आणखीन वाहन वाढलेले आहे. वाहन वाढल्यामुळे काय झालय मेन पूल तुम्ही बंद करून ठेवलेला आहे. तरी वाहन वाढले त्याच्यामध्ये ट्रॅफिकची एवढी मोठी समस्या या ठिकाणी वाढलेली आहे. ज्या ठिकाणी आतापर्यंत आम्ही पाहत होतो की ज्यांना एक चांगल जीवन जगायच आहे त्याच्यासाठी अमरावती शहर हे फार सोयीच होत ज्यांना एकदम मोठ्या मोठ्या शहरामध्ये ज्या. ज्या समस्या आपल्याला निर्माण होतात त्या समस्या अमरावती शहरामध्ये नव्हत्या पण हळूहळू आता ह्या समस्या अमरावती शहरामध्ये सुद्धा निर्माण होताय याकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे कारण पाच जिल्ह्याचे जे काही तुम्ही नेतृत्व करता हळूहळू तुमचा कल या शहराकडे वाढणार आहे तर याकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे ट्रॅफिक ही फार मोठी समस्या आहे आपण पाहतो कचऱ्यावर तर नियंत्रण होते रोड आपले स्वच्छ दिसतात पण कुठं कुठं अशा जागा आहेत तिथं तुम्ही थांबू नाही शकत त्या क्षेत्राकडे लक्ष दिलं पाहिजे नालीकाठचे जे जागा तिथं तुम्ही जाऊ शकत नाही तिथ एवढा घानवास येतोय ते नदी सुद्धा नाली झाल्यासारखी अमरावती शहरामध्ये झालेली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola