Sanjay Raut On Eknath Shinde :राज्यपालांकडून शिवरायांचा अपमान, मुख्यंत्र्यांनी राजीनामा द्यावा

Continues below advertisement

Sanjay Raut : राज्यपालांनी शिवरायांचा अपमान केल्यानंतर, मुख्यंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. संजय राऊतांचं विधान. शिंदे गटाचा स्वाभिमान कुठे गेला?, ते राज्यपालांविरोधात रस्त्यावर उतरणार का? राऊतांचा शिंदेंना खोचक सवाल त्यांनी केला आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram