नवी दिल्ली : शेतकऱ्यांची ट्रेन रस्ता चुकण्यामागे घातपात, खासदार राजू शेट्टींचा आरोप

Continues below advertisement

दिल्लीत मोर्चा करुन परत येणाऱ्या स्वाभिमानी शेतकऱी संघटनेच्या कार्यकर्त्यांची गाडी चुकीच्या दिशेनं धावलीय.
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कोल्हापुरातून दीड हजार शेतकरी चार दिवसांपूर्वी दिल्लीत गेले होते. हे आंदोलन झाल्यानंतर परतीच्या प्रवाशाला शेतकरी निघाले. त्यावेळी या विशेष गाडीचा रस्ता चुकलाय. आणि तब्बल 160 किलोमीटरपर्यंत गाडी मथुरेहून बानमोरच्या दिशेनं धावलीय.
त्यामुळे या गाडीला चार तास उशीर होणार आहे.
यावेळी बानमोर इथं शेतकऱ्यांना जोरदार घोषणाबाजी केली. आणि रेल्वे प्रशासनाचा निषेधही केलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram