नवी दिल्ली : धुळीच्या वादळाचा महाराष्ट्राला फारसा धोका नाही : के जे रमेश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 May 2018 03:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दिल्लीसह उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशला काल पुन्हा एकदा धुळीच्या वादळाचा फटका बसला. यात तब्बल 68 लोकांचा मृत्यू झाला आहे. पुढच्या चोवीस तासांत दिल्लीला धोका नाही पण हे वादळ पूर्वोत्तर राज्याकडे सरकतंय, शिवाय दक्षिणेतल्या पूर्व किनारपट्टी भागात वादळाची शक्यता कायम पण महाराष्ट्राला वादळाचा फारसा धोका नाही. भारतीय हवामान विभागाचं महासंचालक के जे रमेश यांनी ही माहिती दिली आहे.