नाशिक: रवींद्र पाटील प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला जाईल : तुकाराम मुंडे

Continues below advertisement

नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी बेपत्ता झाल्यानंतर घरी परतलेले अभियंते रवींद्र पाटील यांच्याबाबत पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केलं आहे. रवींद्र पाटील घर सोडून गेले तेव्हाच मी बोललो होतो की ते परत येतील. पळून जाणं, प्रेशर आणणं हे सोडा. तुम्ही हे स्वत: करत आहात की तुमच्याकडून हे कोणी करवून घेतंय. तुम्हा काम नाही केलं तर तुमच्यावर कारवाई होणारचं असा सज्जड दम तुकाराम मुंडे यांनी अधिकाऱ्यांना भरला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram