मुंबई : कोल्हापूर, नाशिक आणि जळगावमधील विमानसेवा अवघ्या दोन महिन्यात बंद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउडान योजनेअंतर्गत यावर्षी एप्रिल महिन्यात सुरू झालेली कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा तीन दिवसांपासून बंद आहे. तांत्रिक अडचण असल्याचे सांगून ही विमानसेवा बंद करण्यात आहे. नाशिक-पुण्याबरोबर नाशिक-मुंबई, कोल्हापूर-मुंबई आणि जळगाव-मुंबई या विमानसेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.