नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार

Continues below advertisement
अनवाणी पायानं मुंबईत शेतकऱ्यांना काढलेल्या मोर्चाला  दोन महिने पूर्ण झाले आहेत. मात्र अद्यापही किसान मोर्चाच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत.
त्यामुळे पुन्हा एकदा किसान सभा आक्रमक पवित्र्यात आहे.
आणि पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.
नाशिकच्या पेठ तालुक्यातून शेकडो आदिवासी मोर्चात सहभागी झाले होते, मात्र आजही त्यांच्या पदरी निराशा आहे.  पायांना फोड येईपर्यंत, उन्हाचे चटके सहन करून कसलीही तमा न बाळगता लाल वादळ मुंबईत धडकल होतं, मात्र त्यांना अश्वासन पलिकडे काही मिळालं नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram