नाशिक : दिंडोरीत 30-40 शेतकऱ्यांना अन्नातून विषबाधा, एकाचा मृत्यू

Continues below advertisement
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीमध्ये 30 ते 40 शेतकऱ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत अतुल केदार या शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram